hit counter for blogger
About Me


Name: संदीप वि.सबनीस
Home: मुंबई, महाराष्ट्र, India
About Me: काय लिहु ईथे? मी हाच विचार करत आहे अजुन.....सुचले की लिहतो.....!
See my complete profile

Liked it?

Previous Post
Archives
Links
Thursday, January 19, 2012
बदल
" बदल हाच जगाचा स्थायी भाव आहे ". (मला वाटते गीते मध्ये म्हणाले आहे)
किती साधे आणि सरळ वाक्य पण किती खोल...
किती सहज म्हणतो आपण "go ahead" पण खरेच असे सहज पुढे जाता येते का जर पुढे काहीतरी नवीन असेल तर?
आणि तेंव्हा तर आणखी अवघड जेंव्हा आपण एका जागी स्थिर उभे असतो आणि बदल झाल्यावर परिस्थिती किती स्थिर होणार याची शाश्वती नसते. सगळेच विचित्र पण हेच अंतिम सत्य.
पण हो बदल तर असलाच पाहिजे. निरंतर एक गोष्ट आपण तरी किती काळ करणार. करूच शकत नाही.
पुढे जात आहोत हा आभास आहे का सत्य हे ताडून तो आभास असेल तर तो बाजूला ठेवून पुढे सरकणे हाच खरा शहाणपणा. नाही का?
बदल स्वीकारणे हि एक प्रकारे जोखीमच आहे ना पण ! पण घ्यायला हवीच हि जोखीम ह्याच अपेक्षेवर कि बदलच आपल्याला मदत करेल या जगात टिकून राहण्यासाठी, पुढे जाण्या साठी.
म्हणतात ना " उम्मीद पे दुनिया कायम हैं |" याच अपेक्षेवर पुढे चालत राहू.
let's move on....

Labels:

posted by संदीप वि.सबनीस @ 12:05 AM   0 comments